अजमेर येथील एका साहित्य संमेलनात वैदिक बोलत होते. यावेळी बोलताना मला जे सत्य वाटत त्या साठी मी लढतो. मल्ल अटक करावी अशी दोन खासदारांनी मागणी केली आहे. संसदेतील दोनच काय सर्वच्या सर्व ५४३ खासदारांनी मला एकमताने अटक करण्याची किंवा फाशी देण्याची मागणी केली तर मी अश्या संसदेवर थुंकतो. अशी मागणी करणारे खासदार चुलीत गेले पाहिजेत. ते सर्व खासदार मूर्ख असून मी त्यांची मागणी कधीच ऐकून घेणार नाही असे म्हटले आहे. वैदिक यांनी संसादेबाबत असे वादग्रस्त विधान केल्याने संमेलनात उपस्थितांनी तीव्र नाराजीच सूर उमटला आहे.
संबंधित बातम्या
वैदिकांचे प्रताप
http://berakya.blogspot.in/2014/07/blog-post_17.html
पत्रकार वैदिक यांच्या सईद-मुशर्रफ भेटीनं राजकीय क्षेत्रात खळबळ
